Wednesday, 27 December 2017

*_ऊसावरील रोग -चाबूक काणी_*

*​​​🌾आम्ही शेतकरी🌾​​​*

*_ऊसावरील रोग -चाबूक काणी_*

1) हा रोग युस्टिलॅगो स्किटॅमिनी नावाच्या बुरशीमुळे होतो. हा रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेत दिसून येतो.
2) रोगग्रस्त उसाच्या पोग्यांमधून चाबकासारखा, चंदेरी आवरण असणारा, 1-1.5 मीटर लांबीचा पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यात असलेली काळी पावडर म्हणजे याबुरशीचे असंख्य बीजाणू असतात.
3) हे बीजाणू बेणे, हवा व जमिनीद्वारापसरतात. अनुकूल परिस्थिती मिळाल्यावर बीजाणू रुजून बुरशीची वाढ होते. बुरशीखोडाच्या आंतरभागात प्रवेश करून चाबूक काणीच्या स्वरूपात रोगनिर्मितीकरते.
4) रोगामुळे पाने अरुंद व लहान दिसतात, उसाची जाडी वाढत नाही. ऊसआतून पोकळ होऊन वजनात घट येते. अशा उसाचा रस निकृष्ट दर्जाचा असून, साखरेचे प्रमाणही कमी होते.
रोगाच्या वाढीस कारणीभूत घटक

वनस्पतीच्य भागावर किवा जमिनीत असलेल्या रोगाच्या टेलीओस्पोअर बीजाणूची उगवण पाण्याची उपलब्धताझाली कि लगेच होते.

रोगाचाप्राथमिक प्रसार रोगग्रस्तबियाणे मार्फत होतो तर द्वितीयप्रसारहवामार्फात होतो.जमिनीवर असलेले बीजाणू पाण्यामार्फत पसरतात.

या बुरशी च्या वाढीसाठी व जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते.

*द्राक्ष बाग आजी थंडी

🌳 *कृषिसमर्पण* 🌳

🍇 *द्राक्ष बाग उबदार ठेवण्याचा प्रयत्न करावा* 🍇


- पुणे व जुन्नर भागामध्ये ते सर्वात थंड राहील. येथे एक दोन दिवस रात्रीचे तापमान ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत कमी राहून, पुढे काही दिवस १२ ते १३ अंशापर्यंत थोडे वाढण्याची शक्यता आहे.
- नाशिकमधील सध्याची थंडी कमी होऊन रात्रीचे तापमान १३ ते१४ अंशांपर्यंत वाढू शकेल.
- नाशिकचा उत्तर भाग, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या भागामध्ये शुक्रवार व शनिवार (ता. २९ व ३०) काही काळ वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी रात्रीचे तापमान आणखी वाढू शकेल.
- सोलापूर भागामध्ये १६ ते १७ पर्यंत वाढू शकेल.
- सांगली भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थंडीचा चढउतार होऊन तापमान ११ ते १४ अंशापर्यंत राहू शकेल.

🍇 *भुरीबाबत सतर्कता आवश्यक* 🍇

सध्याच्या परिस्थितीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची शक्यता कमी दिसते. तरीसुद्धा भुरीच्या नियंत्रणाबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. ढगाळ वातावरणामध्ये भुरी वेगाने वाढते. ढगाळ वातावरण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी भुरीच्या नियंत्रणासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भुरीच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रणाचा वापर अधूनमधून करावा. शक्य तो आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर कमी करावा. त्याऐवजी सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा जैविक नियंत्रक घटकांची (उदा. अॅम्पिलोमायसीस किंवा ट्रायकोडर्मा ५ मि.लि प्रति लिटर या प्रमाणात) फवारणी करावी. सल्फरची फवारणी व जैविक नियंत्रण घटकांची फवारणी पाच दिवसाच्या अंतराने घेतल्यास सध्याच्या वातावरणात भुरीचे नियंत्रण चांगले मिळू शकेल.

🍇 *मणी सुकणे व अन्य समस्या* 🍇

- बऱ्याच ठिकाणी बागेमध्ये घडावरील मणी वाढण्याच्या अवस्थेत मणी सुकणे किंवा उकड्यासारखे प्रकार दिसून येत आहेत. आमच्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची लक्षणे कुठल्याही बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होत नाहीत. बागेमध्ये रात्रीचे तापमान फार कमी झाल्यास, त्याचा परिणाम मण्यांवर होतो.

- मणी वाढत असताना मण्यावर वेगवेगळ्या संजीवकांचा वापर केला जातो. संजीवकाच्या वापरानंतर मण्याच्या अंतर्गत होणारे बदल वेगाने होत असतात. त्यामुळे मणी कमी अथवा जास्त तापमानाला अधिक संवेदनशील असतात. रात्री सध्या कमी होणाऱ्या तापमानामुळे व सकाळी येणाऱ्या सूर्यकिरणामुळे मण्याना दुखापत होते व मणी खराब होतात.

- बागेतील तापमान रात्रीच्या वेळी किती अंशापर्यंत कमी होऊ शकते, याची कल्पना सर्वसाधारणपणे येत नसते. परंतु, ज्या बागा तलाव, नदी किंवा पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी किंवा खोलगट भागामध्ये असतात, अशा ठिकाणी रात्रीचे तापमान अपेक्षेपेक्षा खूपच कमी होते. खोलगट भागात खेळती हवा नसल्यामुळे तापमान कमी राहते. तेथील घडांमध्ये जास्त दुखापत होऊन मणी खराब होतात.

- ज्या बागांमध्ये दरवर्षी अशा प्रकारे घडांचे नुकसान होत असल्यास बागेच्या बाहेर जवळपास रात्रीच्या वेळी शेकोटी लावाव्यात. बागेतील तापमान उबदार राहून बागेमध्ये घडांचे नुकसान टाळणे शक्य होते. ज्या ज्या भागांमध्ये थंडीची लाट आल्यासारखे वाटते, तिथे थंड रात्री शेकोटी लावल्यास निश्चितच मण्यांचे नुकसान टाळणे शक्य होईल.

- बागेमध्ये सिलिसिलिक अॅसिड असणारे फॉर्म्युलेशन फवारल्यास घडाची जास्त थंडी किंवा उष्ण हवा सहन करण्याची शक्ती वाढते. अशा फवारणीवर संपूर्णपणे विसंबून राहणे शक्य नसले तरीही मणी बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहण्यास मदत होईल. रात्रीचे तापमान फार कमी व दुपारचे तापमान फार उष्ण होत असल्यास त्याचा फायदा होऊ शकेल.

📚 *स्ञोत-* ॲग्रोवन

_*|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||*_

_*शेतकरी असाल तर शेअर कराल

●असे ओळखा जनावराचे वय

ओळखा जनावरांचे योग्य वय●

जनावरांची खरेदी-विक्री, विमा उतरवताना तसेच जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करताना वय लक्षात घेतले जाते. यासाठी जनावरांचे वय कसे ओळखायचे याबाबतची माहिती पशुपालकांना निश्चितपणे उपयोगी ठरेल.

जनावरे खरेदी करताना त्यांची आनुवंशिकता, दुग्धोत्पादन तसेच त्यांच्यापासून आपल्याला किती वेत मिळतील याची माहिती करून घेणे जरुरी आहे. याचबरोबरीने जनावरांचे सद्यपरिस्थितीतील नेमके वय किती, हेदेखील ओळखता येणे महत्त्वाचे ठरते.

●असे ओळखा जनावराचे वय●

1) जनावरांच्या बाहेरील दिसण्यावरून वय ओळखणे -

लहान वयातील जनावरांची कातडी सतेज आणि चकचकीत असते, केस मऊ असतात, जनावर सुदृढ दिसते, खूर लहान आणि गोलाकार वाढलेले दिसतात. याउलट वयस्क जनावरांची हाडे मोठी दिसतात, कातडी ओघळलेले दिसते, त्यांची कातडी निस्तेज आणि चकाकी नसल्यासारखी दिसते. पायांची खुरे खूप वाढलेली दिसतात.

2) जनावरांच्या शिंगांच्या वर्तुळावरून वय
ओळखणे -

आपल्याकडे जनावराचे वय शिंगांवरून अथवा दातांवरून आजमवतात. जनावरांच्या शिंगांवर त्याच्या वयाप्रमाणे वर्तुळे अथवा "रिंग' तयार होतात. जन्मापासून दोन ते अडीच वर्षात शिंगांभोवती पहिले वर्तुळ दिसते. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे शिंगांभोवती वर्तुळे तयार होतात. वर्तुळांच्या संख्येत दोन ते अडीच संख्या मिळवून जनावरांचे वय ठरविता येते. परंतु बेंदूर, बैलपोळा सण तसेच जनावरांची खरेदी-विक्री करतेवेळी शिंगे चांगली दिसण्यासाठी ती कोयत्याच्या अथवा विळ्याच्या साहाय्याने तासली जातात. यामुळे शिंगांवरील वर्तुळे नाहीशी होऊन शिंगांवरून जनावरांचे वय ओळखणे अवघड जाते.
3) जनावरांच्या दातांवरून वय ओळख��

Tuesday, 26 December 2017

बी.टी. कपाशी चूक कुणाची अन कुठे होत गेली आणि परिणाम गरीब शेतकरी वर्गाला का भोगावे लागले

📌 *बोन्ड अळी दहा वर्षानंतर वापस का आली? कारणे व चुका (शेतकरी बंधूनो सत्य जाणा आपल्या वर अन्याय का झाला.)* 📌

*सौजन्याने संकलन- निसर्ग फाऊंडेशन,अमरावती*

या वरिल विषयावर सविस्तर माहिती अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण लेखात लिहिली आहे *श्रीकृष्ण उमरीकर (कृषी अर्थ तज्ञ)* यांनी.

👉 *बी.टी. कपाशी चूक कुणाची अन कुठे होत गेली आणि परिणाम गरीब शेतकरी वर्गाला का भोगावे लागले. *  *श्री. श्रीकृष्ण उमरीकर*

बीटी कापुस 'वर्ष-२००२' मधे भारतात आला आणि कापसाचे उत्पादन हळू हळू दुप्पट-तिप्पट झाले. बीटी कापसाचे बियाणे वापरल्याने बोंडअळीचा प्रदुर्भाव होत नाही आणि किटकनाशक फवारणीचा खर्च कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीटीचा भरपूर वापर केला आणि हजारो करोड रुपये कमावले. कापसाच्या उत्पादनाचे आकडे पाहून ते स्पष्ट होते. शेतकऱ्यांचा फायदा होत असताना किटकनाशकांचा खप मात्र कमी होत गेला. दुर्दैवाने या संदर्भातली अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही मात्र शेतकऱ्यांना बोलून हा निश्कर्ष काढलेला आहे. आणि अर्थातच ईतर वाणांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली ते पाहून बीटी चे वाण जास्त नफा देणारे होते हे स्पष्ट आहे.
मॉन्सॅटोने बीटी तंत्रज्ञान भारतिय कंपन्यांना वापरायला
दिले त्या बदल्यात त्यांच्या कडून ’रॉयल्टी’ घेतली. कापसाच्या बियाण्याची किंमत आणि रॉयल्टी किती असावी हे भारत सरकार ठरविते. कापसाच्या बियाण्याचा व्यापार दहा हजार कोटीच्या आसपासचा आहे. अर्थातच त्यातुन अनेकांना ’बरेच काही’ (स्पष्ट शब्दांत मलाइ) मिळते.
किटकनाशक कंपन्यांनी स्वयंसेवी संस्थांना पुढे करून बीटीचा विरोध केला. ना ना आरोप केले. पण त्यांनी कुठलाच आरोप सिध्द होवू शकेल असा पुरावा दिलेला नाही. मी स्वतः दोन प्रकरणात त्यांचा पाठपुरावा केलेला आहे. अर्थातच स्वयंसेवी संस्थांचे पितळ उघडे पडले.

*कालांतराने बीटी चे वाण बोंड अळीला तोंड देण्यात कमी पडू लागले. त्याची दोन कारणे होती-*

१. बीटी कापसाच्या भोवती बिना बीटी कापसाच्या रांगा लावणे आवष्यक होते. पण शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

२.पहिल्या (बी.जी.१) वाणाला बोंड अळीने प्रतिकार शक्ती निर्माण केली होती. ते लक्षात येताच मॉन्सांटोने सुधारित पुढिल वाण (बी.जी.२) बाजारात आणले.पुन्हा कापसाचे एकरी उत्पादन वाढतेच राहिले. नंतर २०१३ मधे मॉन्सॅटोने बीटीचे अत्याधुनिक वाण बाजारात आणण्यासाठी सरकार कडे अर्ज केला. मनमोहन सरकारने काहीच केले नाही. (आणि ते न करन्यामागे 'बरेच काही' या शब्दात कीटकनाशक कंपन्यांकडुन आर्थिक मलाईचे आहे.)

*'वर्ष २०१५' मधे जे झाले ते मोठे धक्कादायक होते.*
सध्या कापसाची जी दुर्दशा झालेली आहे तिची मुळे त्या घटनेत दडलेली आहेत.
मागील १० वर्षात मॉनसँटो कडून तंत्रज्ञान उसने घेवून बाजारात बियाणे विकणाऱ्या कंपन्यांतली सर्वात मोठी कंपनी नुझिविडू सिड्स चे देणे गगनाला भिडले होते. ते काही हजार कोटी झाले होते.
नुझिविडूचा प्रतिनिधी मॉनसॅन्टो कडे गेला. आणि त्याच्यावर असलेल्या रकमेत १०% सवलत मागितली. परंतू मॉनसॅन्टोने कुठलिही सवलत देण्यास नकार दिला आणि द्विपक्षिय कराराप्रमाणेच स्वामित्व शुल्क (रॉयल्टी) देण्याचा आग्रह धरला. *त्या बैठकितुन नुझिविडूचा प्रतिनिधी उठला पण त्या आधी ’याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील’ अशी धमकी त्याने मोनसॅन्टोच्या अधिकाऱ्यांना दिली.*
त्यातच भर म्हणून जागतिक स्तरावरील इतर देशात मोनसॅन्टोने आकारलेल्या रॉयल्टीचा अभ्यास करून कृषी मंत्री श्री. राधामोहन सिंग यांनी रॉयल्टीची रक्कम रू.१६३/- प्रती पाकिट वरून रू.५३/- प्रती पाकिट केली. आंणि ती गोष्ट मोनसॅन्टोने मान्यही केली. (कारण आताच्या सरकारला मलाईची गरजच नव्हती)
यातच नुझिविडूने थकित शुल्क नव्या दराने देण्याचे ठरविले. त्या विरुध्द मॉनसॅन्टो दिल्ली उच्च न्यायालयात गेली. न्यायालयाने मॉन्सांटोच्या विरोधात निकाल दिला(यातही 'बरेच काही' शब्द वापरावा लागेल). आणि त्याचा निषेध करित मॉनसॅन्टोने नव्या वाणासाठी दिलेला अर्ज वापस घेतला आणि भारतात बीटी विकायचे नाही असे ठरविले.
*'वर्ष २०१६-२०१७' मधे भारतिय बियाणे कंपन्यांनी बीटी च्या जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून बोंड अळीला तोंड देण्याची क्षमता नसणारे बियाणेच बाजारात आणले. दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा तेच वापरले. आणि लाखो हेक्टर वर पसरलेल्या पिकाचा नाश गुलाबी बोंड अळीने केला.*
आज पुन्हा हे नुकसान बीटी मुळेच झाले अशी बोंब किटक नाशक औषधे बनविणाऱ्या कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था करत आहेत. स्वदेशी वालेही त्या वादत पडत आहेत कारण त्यांचा परदेशीकंपन्यांना विरोध आहे. स्वदेशीची असली अव्यवहार्य कल्पना उरी बाळगून हे लोक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान करित आहेत.
*विरोध करणाऱ्या स्वयंघोषीत स्वयंसेवी संस्थांना त्यासाठीच औषध कंपन्यांकडून पैसे मिळतात आणि नुकसान मात्र शेतकऱ्यांचे होते.*
त्यातच शेतमालाचा बाजार खुला नाही. बाजार भाव सरकार ठरविते. शेतीसाठी कोणते तंत्रज्ञान वापरल्या जावे हेही सरकारच ठरविते. आणि शेतमालाला योग्य बाजार भाव मिळत नसताना, जबरदस्तीने जुनेच तंत्रज्ञान वापरावे लागणारा शेतकरी कर्जबाजारी होत जातो आणि शेवटी निराशेने आत्महत्याही शेतकरीच करतो. दुर्दैवाने स्वदेशीवाले आणि स्वयंसेवी संस्था त्यासाठी तंत्रज्ञानाला जबाबदार ठरवितात. बोंड अळीने कापसाचा जो नाश केला आहे ते आधिचे कृषी मंत्री आणि नुझिविडू यांचेच पाप आहे.
खरे दुःख याचे आहे की 'वर्ष-२०१८' च्या हंगामात कापसाचे नवे वाण जे बोंड अळीचा प्रतिकार करेल ते भारतातल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण त्याचे उत्पादन भारतासाठी कुणी केलेलेच नाही. ईतर
देशातल्या शेतकऱ्यांसाठी मात्र ते उपलब्ध आहे.
कापसाचे बियाणे कारखान्यात तयार होत नाही. त्याची तयारी एक-दोन वर्षे आधिच करावी लागते. या क्षणी जरी मोदी सरकारने बीटीच्या नव्या वाणाला परवानगी दिली तरिही ते बियाणे शेतकऱ्यांना 'वर्ष-२०१९' मधेच मिळू शकते. तोवर कापसाचे पिक वाया जाणार. किंवा बोंड अळी साठी महागडी फवरणीची औषधे वापरावी लागणार ज्यामुळे कापसाचा लागवडीचा खर्च वाढणार नी पिक तोट्यात जाणार. शेवटी मरण शेतकऱ्यांचेच आहे.
बीटी येवढे एकरी उत्पादन देवू शकणारे दुसरे तंत्रज्ञान कुठल्याही सरकारी संस्थेने (विद्यापीठ व संशोधन केंद्र) व गलेलठ्ठ पगारी तज्ञानी किंवा भारतीय कंपनिनी विकसित केलेले नाही. ते जोवर होत नाही तोवर बीटी ला पर्याय नाही. आणि कोरडवाहू शेतकऱ्याला कापसा सारखे परवडणारे दुसरे पिक नाही.
*कापसाकडे केलेले हे दुर्लक्ष सरकारला महागात पडू शकते. करिता नुजिवीडू सारख्या प्रवृत्तीतुन भारतीय कंपन्यांना बाहेर यावेच लागेल.*🙏🏻

*टिप- ब्रॅकेट मधिल वाक्ये लेखकाचे नाहित. फक्त शेतकरी बांधवासाठी माहिती सरळ शब्दात देने हेच यामागील कारण आहे. कारण शेतकरी समाज फक्त सरळ भाषाच समजतो.*

जीरो बजट का अर्थ है।

जीरो बजट का अर्थ है। चाहे कोई भी अन्य फसल हो या बागवानी की फसल हो। उसकी लागत का मूल्य जीरो होगा। मुख्य फसल का लागत मूल्य आंतरवर्तीय फ़सलों के या मिश्र फ़सलों के उत्पादन से निकाल लेना और मुख्य फसल बोनस रूप में लेना या आध्यात्मिक कृषि का जीरो बजट है। फ़सलों को बढ़ने के लिए और उपज लेने के लिए जिन-जिन संसाधनों की आवश्यकता होती है। वे सभी घर में ही उपलब्ध करना, किसी भी हालत में मंडी से या बाजार से खरीदकर नहीं लाना। यही जीरो बजट खेती है। हमारा नारा है। गांव का पैसा गांव में, गांव का पैसा शहरों में नहीं। बल्कि शहर का पैसा गांव में लाना ही गांव का जीरो बजट है।

फ़सलों को बढ़ने के लिए जो संसाधन चाहिए वह उनके जड़ों के पास भूमि में और पत्तों के पास वातावरण में ही पर्याप्त मात्रा में मौजूद है। ऊपर से कुछ भी देने की जरुरत नहीं। क्योंकि हमारी भूमि अन्नपूर्णा है। हमारी फसलें भूमि से कितने तत्व लेती है। केवल 1.5 से 2.0 प्रतिशत लेती है। बाकी 98 से 98.5�वा सूरज की रोशनी और पानी से लेती है।

उद्देश्य :-

खेती की लागत कम करके अधिक लाभ लेना।
ज़मीन/मिट्टी की उर्वरा शक्ति को बढ़ाना।
रासायनिक खाद/कीटनाशकों के प्रयोग में कमी लाना।
कम पानी/सिंचाई अधिक उत्पादन लेना।
किसानों की बाजार निर्भरता में कमी लाना।

जीरो बजट/प्राकृतिक खेती के मुख्य घटक –

आच्छादन 2. बाफसा 3. बीजामृत 4. जीवामृत

1. आच्छादान

(अ) मृदाच्छादन : हम जब दो बैलों से खींचने वाले हल से या कुल्टी (जोत) से भूमि की काश्तकारी या जोताई करते हैं, तब भूमि पर मिट्टी का आच्छादन ही डलते हैं। जिस से भूमि की अंतर्गत नमी और उष्णता वातावरण में उड़कर नहीं जाती, बची रहती है।

(ब) काष्टाच्छादन : जब हम हमारी फ़सलों की कटाई के बाद दाने छोड़कर फ़सलों के जो अवशेष बचते हैं, वह अगर भूमि पर आच्छादन स्वरूप डालते हैं, तो अनंत कोटी जीवजंतु और केंचवे भूमि के अंदर बाहर लगातार चक्कर लगाकर चौबीस घंटे भूमि को बलवान, उर्वरा एवं समृद्ध बनाने का काम करते हैं और हमारी फ़सलों को बढ़ाते हैं।

(स) सजीव आच्छादन : हम कपास, अरंडी, अरहर, मिर्ची, गन्ना, अंगूर, अमरुद, लिची, इमली, अनार, केला, नारियल, सुपारी, चीकू, आम, काजू आदि फ़सलों में जो सहजीवी आतर फसलें या मिश्रित फसलें लेते हैं, उन्हें ही सजीव आच्छादान कहते हैं।

2. वाफसा :-

वाफसा माने भूमि में हर दो मिट्टी के कणों के बीच जो खाली जगह होती है, उन में पानी का अस्तित्व बिल्कुल नहीं होना है, तो उन में हवा और वाष्प कणों का सम मात्रा में मिश्रण निर्माण होना। वास्तव में भूमि में पानी नहीं, वाफसा चाहिए। याने हवा 50�र वाष्प 50�न दोनों का समिश्रण चाहिए। क्योंकि कोई भी पौधा या पेड़ अपने जड़ों से भूमि में से जल नहीं लेता, बल्कि,वाष्प के कण और प्राणवायु के याने हवा के कण लेता है। भूमि में केवल इतना जल देना है, जिसके रूपांतर स्वरूप भूमि अंतर्गत उष्णता से उस जल के वाष्प की निर्मिती हो और यह तभी होता है, जब आप पौधों को या फल के पेड़ों को उनके दोपहर की छांव के बाहर पानी देते हो। कोई भी पेड़ या पौधे की खाद्य पानी लेने वाली जड़े छांव के बाहरी सरहद पर होती है। तो पानी और पानी के साथ जीवामृत पेड़ की दोपहर को बारह बजे जो छांव पड़ती है, उस छांव के आखिरी सीमा के बाहर 1-1.5 फिट अंतर पर नाली निकालकर उस नाली में से पानी देना चाहिए।

3. बीजामृत (बीज शोधन) 100 कि.ग्रा. बीज के लिए :-

सामग्री
1. 5 किग्रा. गाय का गोबर
2. 5 लीटर गाय का गौमूत्र
3. 20 लीटर पानी
4. 50 ग्राम चूना
5. 50 ग्राम मेड़ की मिट्टी

बनाने की विधि : इस सभी सामग्री को चौबीस घंटे एक साथ पानी में डालकर रखें। दिन में दो बार लकड़ी से घोलें। बाद में बीज पर बनाए हुए बीजामृत का छिड़काव करें। बीज को मिलाकर छाया में सुखाएं और बाद में बीज बोएं। बीज शोधन से बीज जल्दी और ज्यादा मात्रा में उगकर आते हैं। जड़े गति से बढ़ती हैं और भूमि से पेड़ों पर जो बीमारियों का प्रादुर्भाव होता है वह नहीं होता है।

अवधि प्रयोग : बुवाई के 24 घंटे पहले बीजशोधन करना चाहिए।

4. जीवामृत :-

(अ) घन जीवामृत (एक एकड़ खेत के लिए)

सामग्री :-

1. 100 किलोग्राम गाय का गोबर
2. 1 किलोग्राम गुड/फलों का गुदा की चटनी
3. 2 किलोग्राम बेसन (चना, उड़द, अरहर, मूंग)
4. 50 ग्राम मेड़ या जंगल की मिट्टी
5. 1 लीटर गौमूत्र

बनाने की विधि :-

सर्वप्रथम 100 किलोग्राम गाय के गोबर को किसी पक्के फर्श व पोलीथीन पर फैलाएं फिर इसके बाद 1 किलोग्राम गुड या फलों गुदों की चटनी व 1 किलोग्राम बेसन को डाले इसके बाद 50 मेड़ या जंगल की मिट्टी डालकर तथा 1 लीटर गौमूत्र सभी सामग्री को फॉवड़ा से मिलाएं फिर 48 घंटे छायादार स्थान पर एकत्र कर या थापीया बनाकर जूट के बोरे से ढक दें। 48 घंटे बाद   उसको छाए पर सुखाकर चूर्ण बनाकर भंडारण करें।

अवधि प्रयोग :-

इस घन जीवामृत का प्रयोग छः माह तक कर सकते हैं।

सावधानियां :-

सात दिन का छाए में रखा हुआ गोबर का प्रयोग करें।
गोमूत्र किसी धातु के बर्तन में न ले या रखें।

छिड़काव :-

एक बार खेत जुताई के बाद घन जीवामृत का छिड़काव कर खेत तैयार करें।

(ब) जीवामृत : (एक एकड़ हेतु)
सामग्री :-

1. 10 किलोग्राम देशी गाय का गोबर
2. 5 से 10 लीटर गोमूत्र
3. 2 किलोग्राम गुड या फलों के गुदों की चटनी
4. 2 किलोग्राम बेसन (चना, उड़द, मूंग)
5. 200 लीटर पानी
6. 50 ग्राम मिट्टी

बनाने की विधि

सर्वप्रथम कोई प्लास्टिक की टंकी या सीमेंट की टंकी लें फिर उस पर 200 ली. पानी डाले। पानी में 10 किलोग्राम गाय का गोबर व 5 से 10 लीटर गोमूत्र एवं 2 किलोग्राम गुड़ या फलों के गुदों की चटनी मिलाएं। इसके बाद 2 किलोग्राम बेसन, 50 ग्राम मेड़ की मिट्टी या जंगल की मिट्टी डालें और सभी को डंडे से मिलाएं। इसके बाद प्लास्टिक की टंकी या सीमेंट की टंकी को जालीदार कपड़े से बंद कर दे। 48 घंटे में चार बार डंडे से चलाएं और यह 48 घंटे बाद तैयार हो जाएगा।

अवधि प्रयोग :
इस जीवामृत का प्रयोग केवल सात दिनों तक कर सकते हैं।

सावधानियां :-

प्लास्टिक व सीमेंट की टंकी को छाए में रखे जहां पर धूप न लगे।
गोमूत्र को धातु के बर्तन में न रखें।
छाए में रखा हुआ गोबर का ही प्रयोग करें।

छिड़काव

जीवामृत को जब पानी सिंचाई करते है तो पानी के साथ छिड़काव करें अगर पानी के साथ छिड़काव नहीं करते तो स्प्रे मशीन द्वारा छिड़काव करें।

पहला छिड़काव बोआई के 15 से 21 दिन बाद 5 ली. छना जीवामृत 100 ली. पानी में घोल कर।

दूसरा छिड़काव बोआई के 30 से 45 दिन बाद 5 ली. छना जीवामृत 100 ली. पानी में घोल कर।

तीसरा छिड़काव बोआई के 45 से 60 दिन बाद 10 ली. छना जीवामृत 150 ली. पानी में घोल कर।

60 से 90 दिन की फसलों में

चौथा छिड़काव बोआई के 60 से 75 दिन बाद 20 ली. छना जीवामृत 200 ली. पानी में घोल कर ।

90 से 180 दिन की फसलों में

चौथा छिड़काव बोआई के 60 से 75 दिन बाद 10-15 ली. छना जीवामृत 150 ली. पानी में घोल कर। पांचवा छिड़काव बोआई के 75 से 0 दिन बाद 20 ली. छना जवामृत 200 ली. पानी में घोल कर।

छठा छिड़काव बोआई के 90 से 120 दिन बाद 20 ली. छना जीवामृत 200 ली. पानी में घोल कर।

सातवां छिड़काव बोआई के 105 से 150 दिन बाद 25 ली. छना जीवामृत 200 ली. पानी में घोल कर।

आठवां छिड़काव बोआई के 120 से 165 दिन बाद 25 ली. छना जीवामृत 200 ली. पानी में घोल कर। नौवां छिड़काव बोआई के 135 से 180 दिन बाद 25 ली. छना जीवामृत 200 ली. पानी में घोल कर।

दसवां छिड़काव बोआई के 150 से 200 दिन बाद 30 ली. छना जीवामृत 200 ली. पानी में घोल कर।

कीटनाशी दवाएं

नीमास्त्र

(रस चूसने वाले कीट एवं छोटी सुंडी इल्लियां के नियंत्रण हेतु) सामग्री :-

1. 5 किलोग्राम नीम या टहनियां
2. 5 किलोग्राम नीम फल/नीम खरी
3. 5 लीटर गोमूत्र
4. 1 किलोग्राम गाय का गोबर

बनाने की विधि

सर्वप्रथम प्लास्टिक के बर्तन पर 5 किलोग्राम नीम की पत्तियों की चटनी, और 5 किलोग्राम नीम के फल पीस व कूट कर डालें एवं 5 लीटर गोमूत्र व 1 किलोग्राम गाय का गोबर डालें इन सभी सामग्री को डंडे से चलाकर जालीदार कपड़े से ढक दें। यह 48 घंटे में तैयार हो जाएगा। 48 घंटे में चार बार डंडे से चलाएं।

अवधि प्रयोग :- नीमास्त्र का प्रयोग छः माह कर सकते है।

सावधानियां :-

1.छाये में रखे धूप से बचाएं।
2. गोमूत्र प्लास्टिक के बर्तन में ले या रखें।

छिड़काव :-

100 लीटर पानी में तैयार नीमास्त्र को छान कर मिलाएं और स्प्रे मशीन से छिड़काव करें।

ब्रम्हास्त्र

(अन्य कीट और बड़ी सूंडी इल्लियां)

सामग्री :-

1. 10 लीटर गोमूत्र
2. 3 किलोग्राम नीम की पत्ती की चटनी
3. 2 किलोग्राम करंज की पत्तों की चटनी
4. 2 किलोग्राम सीताफल पत्ते की चटनी
5. 2 किलोग्राम बेल के पत्ते
6. 2 किलोग्राम अंडी के पत्ते की चटनी
7. 2 किलोग्राम धतूरा के पत्ते की चटनी

बनाने की विधि :-

इन सभी सामग्री में से कोई भी पांच सामग्री के मिश्रण को गोमूत्र में मिट्टी के बर्तन पर डाल कर आग में उबाले जैसे चार उबले आ जाए तो आग से उतारकर 48 घंटे छाए में ठंडा होने दें। इसके बाद कपड़े से छानकर भंडारण करे।

अवधि प्रयोग:-

ब्रह्मास्त्र का प्रयोग छः माह तक कर सकते हैं।

सावधानियां :-

भंडारण मिट्टी के बर्तन में करें।
गोमूत्र धातु के बर्तन में न रखे।

छिड़काव :-

एक एकड़ हेतु 100 लीटर पानी में 3 से 4 लीटर ब्रह्मास्त्र मिला कर छिड़काव करें।

अग्नी अस्त्र

(तना कीट फलों में होने वाली सूंडी एवं इल्लियों के लिए)

सामग्री :-

1. 20 लीटर गोमूत्र
2. 5 किलोग्राम नीम के पत्ते की चटनी3. आधा किलोग्राम तम्बाकू का पाउडर
4. आधा किलोग्राम हरी तीखी मिर्च
5. 500 ग्राम देशी लहसुन की चटनी

बनाने की विधि :-

उपयुक्त ऊपर लिखी हुई सामग्री को एक मिट्टी के बर्तन में डालें और आग से चार बार उबाल आने दें। फिर 48 घंटे छाए में रखें। 48 घंटे में चार बार डंडे से चलाएं।

अवधि प्रयोग :-

अग्नी अस्त्र का प्रयोग केवल तीन माह तक प्रयोग कर सकते हैं।

सावधानियां :-

मिट्टी के बर्तन पर ही सामग्री को उबल आने दे।

छिड़काव :-

5 ली. अन्गी अस्त्र को छानकर 200 लीटर पानी में मिलाकर स्प्रे मशीन या नीम के लेवचा से छिड़काव करें।

फंगीसाइड फफूंदनाशक दवा :-

100 लीटर पानी में 3 लीटर खट्टी छाछ (मट्ठा) का खूब अच्छी तरह मिलाकर फसल में छिड़काव करें।

तशपर्णी अर्क

(सभी तरह के रस चूसक कीट और सभी इल्लियों के नियंत्रण के लिए)

सामग्री :-

1. 200 लीटर पानी
2. 2 किलोग्राम करंज के पत्ती
3. 2 किलोग्राम सीताफल पत्ते
4. 2 किलोग्राम धतूरा के पत्ते
5. 2 किलोग्राम तुलसी के पत्ते
6. 2 किलोग्राम पपीता के पत्ती
7. 2 किलोग्राम गेंदा के पत्ते
8. 2 किलोग्राम गाय का गोबर
9. 500 ग्राम तीखी हरी मिर्च
10. 200 ग्राम अदरक या सोंठ
11. 5 किलोग्राम नीम के पत्ती
12. 2 किलोग्राम बेल के पत्ते
13. 2 किलोग्राम कनेर के पत्ती
14. 10 लीटर गोमूत्र
15. 500 ग्राम तम्बाकू पीस के या काटकर
16. 500 ग्राम लहसुन
17. 500 ग्राम हल्दी पीसी

बनाने की विधि :-

सर्वप्रथम एक प्लास्टिक के ड्रम में 200 ली. पानी डाले फिर नीम, करंज, सीताफल, धतूरा, बेल, तुलसी, आम, पपीता, कंजरे, गेंदा की पत्ती की चटनी डाले और डंडे से चलाएं फिर दूसरे दिन तम्बाकू, मिर्च, लहसुन, सोठ, हल्दी डाले फिर डंडे से चलाकर जालीदार कपड़े से बंद कर दें और 40 दिन छाए में रखा रहने दे, परंतु सुबह शाम चलाएं।
अवधि प्रयोग :-

इसको छः माह तक प्रयोग कर सकते हैं।
सावधानियां :-

1. इस दशपर्णी अर्क को छाये में रखें।
2. इसको सुबह शाम चलना न भूले।
छिड़काव :-
200 ली. पानी में 5 से 8 ली. दशपर्णी अर्क मिलाकर छिड़काव करें।

संदेश

किसान भाइयों /बहनों अपना क्षेत्र कम पानी अर्थात सूखे वाला क्षेत्र है इसमें रासायनिक खेती और महंगी होती जाएगी तथा पैदावार (उत्पादन) घटती जाएगी इसमें पूरी फसल समाप्त होने के खतरे ज्यादा है रासायनिक खेती में रोग स्वयं लगते हैं